वर्धेत ५ उमेदवारांचा निवडणुकीतून माघार १६ उमेदवार रिगणात
प्रतिनिधि:अथर शेख वर्धा
वर्धा:वर्धा Wardha election विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या ५ नेत्यांनी आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडूकीतून माघार घेतली. त्यामुळे आता वर्धा विधानसभेत १६ उमेदवार रिंगणात आहेत.
वर्धा विधानसभा मतदार संघात प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह २७ जणांनी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समीर देशमुख, सुधीर पांगूळ, सतीश आडे, रेणुका कोटबकर यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे वर्धेत १६ उमेदवार रिगणात आहेत. Wardha election यात भाजपा महायुतीचे आ. डॉ. पंकज भोयर, काँग्रेस महाविकास आघाडीकडून शेखर शेंडे, अपक्ष डॉ. सचिन पावडे अशी तिहेरी लढतीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
Related News
गोवंश तस्करी प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा उपनगराध्यक्ष सय्यद इम्रान यांचा पुनरुच्चार
02-Aug-2026 | Sajid Pathan
जनसेवा सप्ताहात पत्रकारांचा सन्मान,कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
29-Jul-2026 | Sajid Pathan
वसमत तालुक्यात जनसेवा सप्ताहाची सांगता,कुरुंदा येथे मोफत शिलाई मशीन वाटप व रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न
27-Jul-2026 | Sajid Pathan
नीट पेपरफुटी व विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वसमत कडकडीत बंद,उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
23-Jul-2026 | Sajid Pathan