वर्धेत ५ उमेदवारांचा निवडणुकीतून माघार १६ उमेदवार रिगणात

प्रतिनिधि:अथर शेख वर्धा
वर्धा:वर्धा Wardha election विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या ५ नेत्यांनी आज उमेदवारी मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी निवडूकीतून माघार घेतली. त्यामुळे आता वर्धा विधानसभेत १६ उमेदवार रिंगणात आहेत.
वर्धा विधानसभा मतदार संघात प्रमुख राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांसह २७ जणांनी अर्ज दाखल केले होते. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समीर देशमुख, सुधीर पांगूळ, सतीश आडे, रेणुका कोटबकर यांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे वर्धेत १६ उमेदवार रिगणात आहेत. Wardha election यात भाजपा महायुतीचे आ. डॉ. पंकज भोयर, काँग्रेस महाविकास आघाडीकडून शेखर शेंडे, अपक्ष डॉ. सचिन पावडे अशी तिहेरी लढतीचे चित्र जवळजवळ स्पष्ट झाले आहे.
Related News
खुरसापार शिवारातील शेतकरी भयभीत वनविभागाच्या ऑफिसमध्ये केला तीन तास ठिय्या आंदोलन,
4 days ago | Arbaz Pathan
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेचे नायब तहसिलदार हिंगणघाट यांना दिले निवेदन
04-Sep-2025 | Sajid Pathan
वर्धा जिल्ह्यात ‘वोट चोर मोदी सरकार’ निषेधार्थ भव्य स्वाक्षरी मोहीम व बाईक रॅली आयोजित
04-Sep-2025 | Sajid Pathan
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद यांनी दिली पिपरिया ग्रा.प. ला भेट
29-Aug-2025 | Sajid Pathan
राष्ट्रवादी युवक काँग्रेस व शिवराया संघटनेचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिले निवेदन
29-Aug-2025 | Sajid Pathan